रतन टाटांनी सांगितलेलं एक वाक्य..!
सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा..!
सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा..!
लक्षात ठेवा...
चरित्र चांगलं असणं महत्त्वाचंच आहे.
पण पैशांशिवाय चांगल्या चरित्रालाही फारशी किंमत मिळत नाही.
चांगलं वागणं, प्रामाणिकपणा, नीतीमत्ता या सगळ्याला समाजात मान आहे पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर अनेक वेळा समाज त्या चांगुलपणालाही दुर्लक्षित करत असतो.
#तथ्य
चरित्र चांगलं असणं महत्त्वाचंच आहे.
पण पैशांशिवाय चांगल्या चरित्रालाही फारशी किंमत मिळत नाही.
चांगलं वागणं, प्रामाणिकपणा, नीतीमत्ता या सगळ्याला समाजात मान आहे पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर अनेक वेळा समाज त्या चांगुलपणालाही दुर्लक्षित करत असतो.
#तथ्य
राज्यसेवा आणि कम्बाईन मध्ये पोस्ट असलेल्या सगळ्यांना एकदा अपील करतो की ग्रुप सी च्या पेपर ची प्रीलियम देऊ नका जेणेकरून गरजू विद्यार्थी पास होतील एक चांगल्यापैकी आवाहन करा बऱ्याच पोरांचे म्हणणं आहे राज्यसेवेला आलेली लोक ग्रुप सी चा पेपर टाईमपास म्हणून देतील आणि कट ऑफ वाढवून ठेवतील तसाही ग्रुप सी च्या जागांमध्ये यावेळी कोणतेही चांगली सो कॉल्ड क्रीम पोस्ट नाहीये.🙏
जनहितार्थ जारी.
जनहितार्थ जारी.